Thursday, October 28, 2010

Tu Parat Yeshil Ka?

तू दोन शब्द माझे
आता तरी ऐक्शिल का?
आणि विसरून सार काही..
तोडून बंधन सारी..
माज्या प्रेमात पुन्हा
तू विरघळषील का?
.

Friday, October 22, 2010

Tu Parat Yeshil Ka?

तू परत येशील का?

तू दोन शब्द माझे
आता तरी ऐक्शिल का?
आणि विसरून सार काही..
तोडून बंधन सारी..
माज्या प्रेमात पुन्हा
तू विरघळषील का?
.
.
तू परत येशील का?

तुझाच आहे मी अजूनही,
असेन फक्त तुझाच नेहमी.
तुही होतीस मझीच फक्त..
पुन्हा माझीच होशील का?
.
.
तू परत येशील का?

आणि तू आलिस अचानक..
सोबत घेऊन सुख सारी..
ओठांवर तीच गोडी,
स्पर्श तोच चंदेरी..
अशा माझया एखाद्या स्वप्नात तरी..
येऊन कवितेतली माझी अप्सरा,
तू होशील का?
.
.
तू परत येशील का?

मन माझ म्हणत,करू मी काय करू...
प्रेम केलेल तुझयावर,
अस कस विसरून जाउ..
तुझे डोळे मात्र माझयाकडे
अनोळखी नजरेने पाहत असतात..
क्षणोक्षणि मला दुखात जाळत असतात..

असच जेवा जाळतील प्रेत माझ..
लपून का होईना..
तू दोन अश्रू तरी गाळशील का?
राणी मला शेवटचा निरोप देण्यासाठी तरी,
तू परत येशील का?
.
.
तू परत येशील का?

Monday, October 11, 2010

KAAL

काळ
श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट..घायाळ
झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम
लक्ष्मणाला सांगत होते की, त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून
'काळाचे रहस्य' आत्मसात कर! रामाच्या त्या बोलण्याने संभ्रमित झालेल्या
लक्ष्मणाला शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, शिघ्रता कर
अन्यथा रावणाच्या अंता बरोबरच ते रहस्य सुध्दा कायमचे अंत पावेल. मरणासन्न
रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता, आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती
स्विकारली. त्याने लक्ष्मणाला सांगितले की त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक
टोकदार काडी घेऊन ये. लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले,
आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर
आरपार खोच. लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून
प्रथम स्पर्ष करून गेले ते सोन्याचे झाले, दुसरे रुप्याचे झाले अन तिसरे
आहे तसेच राहीले. रावण म्हणाला, हे आहे काळाचे रहस्य. क्षणमात्र जरी विलंब
झाला तरी सोन्याचे रुपे होते. म्हणून जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र
ही विलंब न करता

Friday, October 8, 2010

1. एक अडाणी माणूस पेन्सिलिनं कागदावर नुसत्याच रेघोट्या ओढत असल्याचे पाहून एका गृहस्थानं त्याला विचारलं, "काय रे! हे काय करतोस?"
अडाणी मनुष्य - गावी राहणाऱ्या मोठ्या भावाला मी पत्र लिहितोय.
दुसरा गृहस्थ - पण तू तर कागदावर नुसत्या रेघोट्या ओढतो आहेस. त्या तुझ्या भावाला कशा वाचता येणार? तुला लिहिता येत नाही का?
अडाणी मनुष्य - मला तर लिहिता वाचता येत नाहीच, पण माझ्या भावाला तरी कुठं लिहिता वाचता येतंय?
 
 
 
2.  व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं मोरूला विचारलं, " काय रे, `मी सुंदर आहे' या वाक्याचा `काळ' कोणता?"
तिच्या चेहेऱ्याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं, "भुतकाळ."
 
 
3. एका कवीनं आपल्या पत्नीला विचारलं, "काय गं? मी काल रात्री लिहिलेली कविता कुठे गेली? आपल्या बाळानं तर ती फाडून फेकून नसेल ना दिली?"
पत्नी शांतपणे म्हणाली, "तो बिचारा कशाला फाडून फेकील? त्याला तुमची कविता कोणत्या दर्जाची आहे, हे थोडंच कळतंय?"
 
 
4.  जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले, "माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक या एकूण जगात एक माणूस मरत असतो."
गुरुजींचं हे विधान ऐकून चिंतूनं त्यांना विचारलं, "असं जर आहे, तर गुरुजी तुम्ही श्‍वास घेताचं कशाला?"
 
 
5. लूनमध्ये गेलेला एक टक्कलवान गृहस्थ न्हाव्याला म्हणाला, "वास्तविक माझे सर्व मस्तक टकलाने व्यापलेले असल्यामुळे तू माझ्याकडून केस कापण्याचे पैसे - इतरांकडून घेतोस त्यापेक्षा - बरेच कमी घ्यायला हवेस."
यावर न्हावी म्हणाला "साहेब, तुमच्याकडून मी जे पैसे घेणार, ते तुमचे केस कापण्याचे नसून, अत्यंत परिश्रमाने तुमचे केस शोधून काढण्याचे आहेत."
 
 
6.  छोट्या राघूनं विचारलं, "आई, माझी किंमत किती आहे गं?
आई- बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.
राघू - मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?
 
 
7.  वर्गशिक्षिकेनं विचारलं, "पिलू! शहामृगाची मान लांब का असते?"
पिलूनं उत्तर दिलं, "बाई! शहामृगाचं शरीर व मस्तक यांत फार अंतर असल्याने त्या दोघांना जोडण्यासाठी देवाने त्याची मान लांब केली आहे."
 
 
8.  गुरुजींनी विचारलं, "बाळ्या! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?" बाळ्या- त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची. गुरुजी- (आश्चर्याने) कशावरून? बाळ्या- म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.
 
 9.  एकदा संता आपल्या टॅक्सीत झोपला होता तेवढयात एक जपानी व्यक्ती त्याच्या टॅक्सीत येउन बसली. संताने टॅक्सी सुरु केली. हा जपानी सतत जपानची स्तुती करत होता. तेवढयात एक होंडा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी बोलला "होंडा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
तेवढयात एक टोयोटा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी परत बोलला "टोयोटा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
संताला खूप राग आला पण तो शांत राहिला.
विमानतळावर पोहचल्यावर जपान्याने भाडे विचारले.
"८०० रुपये" संता म्हणाला.
"एवढे पैसे?" जपानी माणसाने आश्चर्यचकीत होउन विचारले.
तेव्हा संता म्हणाला "मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया"
 
 
10.  गणिताचे शिक्षक - मुलांनो जर a=b आणि b=c तर a=c .
कळले का? चला मला आता याचे एक उदाहरण द्या. सोनू तू एखादे उदाहरण दे.

सोनू- सर, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता याचाच अर्थ मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो.
 
 
11.  लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला, ''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''
नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना!!!!!
 
 
12.  एकदा एक माणुस जोर जोरात टाळ्या वाजवत होता. दुसरा माणुस ते पाहुन म्हणाला
"का हो असे टाळ्या का वजवत आहात ?"
पहिला म्हणाला कि "टाळ्या वाजवल्या तर वाघ जवळ येत नाहि."
दुसरा "पण ईथे कुठे वाघ आहे?"
"येइलच कसा? मी टाळ्या वाजवतो आहे ना! " पहिला उत्तरला....

13. एक पत्रकर एका कोकणस्थाची मुलाखत घेत असतो.
तर पत्रकार विचारतो,"अहो मला एक सांगा, तुम्हा कोकणस्थांना सगळे जण कंजुष का म्हणतात?"

तो कोकणस्थ म्हणतो,"अरे, आता हे बघ माझ हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्ष वापरतो,अजुन ५ वर्षांनी ते पुर्ण फाटेल, मग... मी त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी, मग ती गोधडी फाटली की त्याचे लंगोट करीन, मग ते लंगोट फ़ाटले की त्याच पाय-पुसन करीन, मग ते पाय-पुसन वापरुन वापरुन फाटल की मग त्याच्या वाती वळीन आणि पणती मध्ये लाविन. मग त्या वाती जळल्याकि जी राख उरेल त्या राखेने दात घासिन."

पत्रकार बेशुध्द.
 
 
14. मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत

द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...

'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुल...ी मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.

अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..

द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत..
या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला,
 
 
15. गुरुजींनी प्रश्न विचारला : धृतराष्ट्र ला १०० मुले होती अणि पंडू ला फक्त ५ मुले अस का?
दीपू : कारण गुरूजी ज्याना दृष्टी असते त्याना इतरही कामे असतात.
 
 
16.  एकदा सरदार इंटरव्यू देत असतो, बॉस: तूझी जन्मतारीख काय ? सरदार: १३ अक्टोबर
बॉस: कोणत्या वर्षी ? सरदार (वैतागून): अरे गढवा... प्रत्येक वर्षी.
 
 
17.  एकदा एक माणूस एका गाडीच्या पाठीमागे लघुशंका करत असतो, जवळून जाणारा एक
अमेरिकन त्याला विचारतो, इथे पोलीस पकडत नाहीत का?

माणूस : नाही आमच्या इथे आम्हालाच पकडावं लागत.
 
18.  लग्नानंतर 'पहिल्या' रात्री : बायको : तू 'ह्याचा' आधी अनुभव घेतलाय का? नवरा : नाही ग, तू घेतला आहेस का ? ... बायको : नाही रे, काही पण काय... दुसरया दिवशी सकाळी, बायको : खोटारड्या, जर हि तुझी पहिली वेळ होती, तर तुला इतका छान कस जमल ? नवरा : अग भवाने, जर हि तुझी पहिली वेळ होती, तर तुला कस कळल कि छान जमल ?
 
 
19. एका सरकारी कार्यालयात पाटी होती,
'कुपया शांतता राखा'
एक दिवस त्याखाली कोणी तरी लिहील,
'नाही तर इथल्या सरकारी कुंभकर्णांची झोपमोड होईल'
 
 
20.  बिपाशाला मुलगा झाला, रंगाने काळा..
जॉन : तू गोरी, मी गोरा.. मग मुलगा कसा काळा ???
बिपाशा : तू हॉट, मी हॉट, साला पोरगा करपला..